संपूर्ण देश कोरोना विषाणू संसर्ग या राष्ट्रीय आपत्तीला तोंड देत असताना लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद आहे. संपूर्ण व्यवहार ठप्प पडले आहेत. सकाळी घणाचे घाव देऊन दिवसभर लोखंडाच्या शेती व संसारपयोगी बनविलेल्या विविध वस्तू विकून संध्याकाळी चूल पेटवायची. असा दि ...
२८ सप्टेंबर १९५३ साली विदर्भाला उर्वरित महाराष्ट्रात समाविष्ट करताना नागपूर करार करण्यात आला होता. त्यानुसार विदर्भाला २३ टक्के नोकऱ्या, २३ टक्के विकास निधी, मंत्रिमंडळात २३ टक्के प्रतिनिधित्व देण्याचे मान्य करण्यात आले होते. मात्र सर्वच सरकारांनी या ...
आदिवासी विकास विभागामार्फत चालक प्रशिक्षणासाठी मोठा निधी खर्च केला जातो. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पांढरकवडा येथील प्रशिक्षण केंद्रात त्यांना एसटी बस चालविण्यासाठी तरबेज केले जाते. चाचणीमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना महामंडळाच ...