कोरोनाने भारताची दारिद्र्य, विकासाचे प्रश्न, भूकमारी, औद्योगिकरण, शेतीचे प्रश्न, बेरोजगारी, पायाभूत सुविधा आदी सर्वच विषयांवर शिकवणूक घेतली आहे. यातून किती शिकतो? माहीत नाही.कारखानदार वेठबिगारासारखा राबणारा श्रमिक गेला म्हणून हळहळणार की, सालगडी परतला ...
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (सीएमआयई) ताज्या अहवालानुसार, १७ मे २०२० रोजी देशातील बेरोजगारी २४ टक्क्यांवर आली होती. यापूर्वी २६ एप्रिल २०२० रोजी बेरोजगारीचा दर २७ टक्के होता. ...
कोरोना विषाणूच्या फैलावामुळे निर्माण झालेली अनिश्चितता आणि लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्यांमध्ये कामगार कपात, पगार कपात केली जात आहे. मात्र याच काळात ई-कॉमर्स कंपन्याकडून होणारी ऑनालाईन खरेदी वाढली आहे. ...
विमानतळावरील कंत्राटी कामगार व नियमित कर्मचाऱ्यांना लॉकडाऊनमुळे वेतन कपात, नोकरीवरुन काढण्याचे प्रकार होऊ नयेत - फेडरेशन ऑफ ऑल इंडिया एव्हिएशनची मागणी ...
सरकारने मोठ्या घोषणा करून उद्योजकांच्या तोंडाला पाने पुसल्याची टीका उद्योजक करत आहेत. भविष्य निर्वाह निधीपैकी काही रक्कम केंद्र सरकार भरणार असले तरी त्यासाठी १५ हजार रुपये पगाराची मर्यादा दिली असल्याने अनेक उद्योजकांना ...