टेलिकॉम क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे कंपन्या आपल्या युझर्ससाठी विविध आकर्षक ऑफर आणत असतात. मात्र, कॉलिंगचा चांगला अनुभव युझर्सना मिळतोच असे नाही. कॉल क्वालिटीच्या बाबतीत कोणती कंपनी सर्वांत बेस्ट आहे, याबाबत TRAI कडून आकडेवारी जारी करण्यात आली आहे ...
बीएसएनएलने अद्याप देशभरात ४ जी नेटवर्क सुरु केलेले नाहीय. जिओ ५ जी लाँच करण्याच्या तयारीत आहे. अशावेळी बीएसएनेलसमोर ग्राहक टिकविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. ...