जायकवाडी धरणात मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ७,७५७ क्युसेक क्षमतेने पाण्याची आवक सुरू झाली. सायंकाळी ६ वाजता आवक वाढून १८,१०० एवढी झाली. दरम्यान, अवघ्या तीन तासांत धरणाच्या जलसाठ्यात अर्धा टक्क्याने वाढ झाली. धरणात मंगळवारी सायंकाळी १९.३० टक्के ...
जायकवाडी धरणाच्या नाथसागरात आज दुपारी ३ वाजेच्या दरम्यान ७७५७ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू झाली. सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान आवक वाढुन १८१०० एवढी झाली. ...
परिस्थिती किती चमत्कारिक आहे, म्हणजे इकडे औरंगाबाद शहरातील जनता हंडे, बादल्या, तपेल्या घेऊन गल्लोगल्ली फिरताना दिसते आणि आपले महापौर नंदकुमार घोडेले म्हणतात की, ७० एम.एल.डी. पाणी कुठे जाते याचा शोध लावा ...
तीव्र उन्हामुळे जायकवाडी धरणातून गेल्या तीन महिन्यांत बाष्पीभवनाने तब्बल १४०.२८८ दशलक्ष घनमीटर पाण्याची वाफ झाली. वाफ झालेल्या या पाण्यातून औरंगाबाद, जालना येथील पाणीपुरवठा योजनांना चार महिने पाणी पुरले असते. ...