बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी? अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर मुंबई - महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्ष पदी भाजपा नेते आमदार प्रवीण दरेकर विजयी, जय कवळी आणि दरेकरांच्या पॅनेलचे २९ पैकी २९ उमेदवार विजयी ...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला... कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल... डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार... आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...' बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका... इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार... तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
Jayakwadi dam, Latest Marathi News
जायकवाडी धरणातून सन १९७५ पासून विसर्ग करण्यात येत आहे. पाणी सोडण्याचे यंदाचे हे २१ वे वर्ष ...
Jayakwadi Dam News धरणात पोहण्यासाठी कुणी उतरू नये असे आवाहन जायकवाडी प्रशासनाने केले आहे. ...
दोन दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे जायकवाडी धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे रविवारी धरणाचे १८ दरवाजे उघडण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला. ...
पैठण शहरात विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी पाणीपुरवठा विभागाची बैठक घेऊन दोन दिवसात शहरात होणारा पाणीपुरवठा सुरळीत करा, सर्व प्रभागात योग्य दाबाने पाणीपुरवठा होईल, याची दक्षता घ्या असे आदेश यंत्र ...
गोदावरी पात्रात मोठ्या क्षमतेने विसर्ग झाल्याने गोदावरीला पूर आला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा ...
गुरुवारी सायंकाळी ६ वाजे पासून विसर्ग वाढविण्यास प्रारंभ करण्यात आला, रात्री १० वाजेपर्यंत ४० हजारा पर्यंत तर मध्यरात्री १२ वाजेनंतर ७५ हजार विसर्ग वाढविण्यात आला होता. ...
गोदाकाठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. ...
स्थानिक पाणलोट क्षेत्रातील पावसाने विश्रांती घेतली, तर दुसरीकडे उर्ध्व भागातील धरणातून विसर्ग कमी करण्यात आला आहे ...