लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जवाहरलाल नेहरू

जवाहरलाल नेहरू

Jawaharlal nehru, Latest Marathi News

पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. नेहरू हे  भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते होते. चाचा नेहरू या नावानीही ते ओळखले जातात. नेहरूंचा जन्‍मदिवस 'बाल दिन' म्हणून भारतात साजरा केला जातो.
Read More
मोदींनंतर गडकरींनाही कळले नेहरुंचे महत्त्व  - Marathi News | After Narendra Modi, Nitin Gadkari also realized the importance of Nehru | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनंतर गडकरींनाही कळले नेहरुंचे महत्त्व 

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पं. नेहरू आणि अटलबिहारी हे भारताच्या लोकशाहीचे आदर्श नेता होते, असे सांगितले. ...

Nitin Gadkari: “सर्व पक्षांना आत्मपरीक्षणाची गरज, नेहरु आणि वाजपेयी देशाच्या लोकशाहीचे आदर्श”: नितीन गडकरी - Marathi News | nitin gadkari says jawaharlal nehru atal bihari vajpayee ideal leaders of democracy all parties must introspect | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :“सर्व पक्षांना आत्मपरीक्षणाची गरज, नेहरु आणि वाजपेयी देशाच्या लोकशाहीचे आदर्श”: नितीन गडकरी

Nitin Gadkari: सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांना एकदा आत्मपरीक्षण करावे. कारण आज जो विरोधीपक्ष आहे तो उद्या सत्ताधारी असणार आहे. तर, आजचा सत्ताधारी पक्ष उद्याचा विरोधी पक्ष असणार आहे. ...

Independence Day 2021 : 'कित्येक वर्षांपूर्वी आपण नियतीशी करार केला होता....' - Marathi News | Independence Day 2021: 'Many years ago you made a tryst with destiny....' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१५ ऑगस्ट १९४७ : 'कित्येक वर्षांपूर्वी आपण नियतीशी करार केला होता...'

Celebrating Happy Independence Day 2021: पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेले "ट्रिस्ट विथ डेस्टिनी' (नियतीशी करार) हे भाषण हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एका ऊर्जस्वल ठेवा आहे. त्या भाषणाचा हा भावानुवाद... ...

अवघे पाऊणशे वयमान! देशाच्या स्वातंत्र्यांची पंचाहत्तरी - Marathi News | editorial on Indias 75th Independence Day | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अवघे पाऊणशे वयमान! देशाच्या स्वातंत्र्यांची पंचाहत्तरी

आपला देश आज पाऊणशे वयोमानाचा झाला असताना सर्वाधिक तरुणवर्ग असलेला आघाडीवरचा देश आहे. त्या तारुण्याचा उपयोग देशाच्या उभारणीसाठी कसा करून घेता येईल, याचा विचार केला पाहिजे. हा तरुण आज पाश्चिमात्य देशांत विसावण्याचे, तिथे स्थायिक होण्याचे स्वप्न पाहतो आ ...

'राजभवन भाजपा कार्यालय झालंय आणि राज्यपाल भाजपा कार्यकर्त्यासारखं वागताहेत' - Marathi News | 'RajBhavan has become BJP office and the governor is behaving like a BJP worker', says nana patole | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'राजभवन भाजपा कार्यालय झालंय आणि राज्यपाल भाजपा कार्यकर्त्यासारखं वागताहेत'

Nana Patole slams governor: 'आपल्या देशावर चीनकडून कधीही हल्ला होऊ शकतो. पण, त्याबाबत मोदी कधीच बोलत नाहीत. ' ...

राज्यपाल कोश्यारींचे नेहरूंबद्दल वादग्रस्त विधान | Bhagat Singh Koshyari | Pandit Jawaharlal Nehru - Marathi News | Governor Koshyari's controversial statement about Nehru | Bhagat Singh Koshyari | Pandit Jawaharlal Nehru | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपाल कोश्यारींचे नेहरूंबद्दल वादग्रस्त विधान | Bhagat Singh Koshyari | Pandit Jawaharlal Nehru

...

Nana Patole : 'राजकारणाची एवढी खुमखुमी आली असेल तर'; राज्यपाल कोश्यारींवर संतापले 'नाना' - Marathi News | Nana Patole : If politics has been so tumultuous; 'Nana patole' angry on governor bhagatsingh koshyari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Nana Patole : 'राजकारणाची एवढी खुमखुमी आली असेल तर'; राज्यपाल कोश्यारींवर संतापले 'नाना'

Nana Patole : राज्यपाल 'भगतसिंह कोश्यारी यांना राजकारणाची एवढीच खुमखुमी असेल तर त्यांनी राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा,' असंही नाना पटोले यांनी म्हटलं. कोश्यारी यांच्या या वक्तव्याचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार समाचार घेतला आहे. ...

Bhagat Singh Koshyari: नेहरूंच्या 'शांतीदूत' प्रतिमेमुळे देश कमकुवत बनला, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचं विधान - Marathi News | maharashtra governor bhagat singh koshyari sparks controversy with his remarks on jawaharlal nehru | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Bhagat Singh Koshyari: नेहरूंच्या 'शांतीदूत' प्रतिमेमुळे देश कमकुवत बनला, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचं विधान

Bhagat Singh Koshyari: "पंडित जवाहरलाल नेहरू स्वत:ला शांतीदूत समजायचे. त्यामुळे देश कमकुवत झाला आणि बराच काळ तो कमकुवतच राहिला" ...