जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे. त्यामुळे भारताकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली असून, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा दिला आहे. ...
काश्मिरी तरुणीला श्रीनगरमधील एका हॉटेलमध्ये घेऊन गेल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले लष्करी अधिकारी मेजर लितूल गोगोई यांच्याविरोधात कोर्ट ऑफ इन्क्वायरीस सुरुवात झाली आहे. ...
जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. येथील अखनूर परिसरात पाकिस्तानच्या रेंजर्सनी केलेल्या गोळीबारात भारतीय सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) दोन जवान शहीद झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...
सीआरपीएफच्या वाहनाखाली शुक्रवारी चिरडल्या गेलेल्या तीन निदर्शकांपैकी एकाचा शनिवारी रुग्णालयात मृत्यू झाल्याने श्रीनगर व संपूर्ण काश्मीर खो-यातील वातावरण चिघळले असून, सुरक्षा दलांच्या सर्वच वाहनांवर जोरात दगडफेक सुरू आहे. ...