वाशिम : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यातील २५२ गावांची निवड करण्यात आली असून, या गावांमध्ये ३ हजार १२३ कामे होणार आहेत. आतापर्यंत ३६२ कामे पूर्ण झाली आहेत. ...
दिवसागणिक पावसाचे पाणी कमी प्रमाणात पडत असल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी कमी कमी होत चालली. शेतीला सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती उद्भवत होती. ...
परळी, अंबाजोगाई तालुक्यात जवळपास आठ कोटी रुपयांचा जलयुक्त घोटाळा झाला होता. त्यानंतर १३८ संस्था व कृषी विभागातील २४ अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोषी ठरवत निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. ...
राज्याला २०१९ पर्यंत दुष्काळमुक्त करण्यासाठी व पाणीे टंचाईची समस्या दूर करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१७-१८ मध्ये निवड झालेले ६२ गाव शंभर टक्के जलयुक्त झाली आहेत. मागील तीन वर्षात २३३ गावातील भूजल पातळीत मोठ्या प्रम ...
तालुक्यातील अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली आल्यास परिसरातील शेतकरी सुलाम सुफलाम होतील याच उद्देशाने आ.विजय रहांगडाले यांनी शासनाकडून जलसंधारणाच्या कामासाठी निधी खेचून आणला. त्यामुळे ७७६ हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यास मदत होणार आहे. ...
जलयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे केवळ सिंचन क्षमताच वाढली नाही तर असंख्य गावांचा पाण्याचा ताळेबंद तयार झाला आहे. वर्धा जिल्ह्यात मागील तीन वर्षात जलयुक्त शिवारमध्ये ५६८ गावाची निवड करण्यात आली होती. ...
जलयुक्त शिवार योजनेत शासनाने यापूर्वी कोट्यवधींचा निधी दिला असला तरीही आता हात आखडता घेतला आहे. यंदा दुष्काळी स्थिती असूनही अजून कामांचा पत्ता नसून अवघी दीड कोटींची कामे झाली आहेत. तर या योजनेसाठी अजून छदामही उपलब्ध झाला नाही. इकडूनतिकडून भागविले जात ...