रस्त्यांच्या कामांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आ. कैलास गोरंट्याल यांनी केली होती. त्यानुसार औरंगाबाद येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी चौकशीचे निर्देश दिले ...
घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पावले उचलली असून, यासाठी प्रशासनाने बदनापूर तालुक्यातील कडेगाव येथे प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविला आहे. ...
जालना जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा विभागातील यांत्रिकी शाखेतील कनिष्ठ सहायक पंकज चौधरी यांनी धनादेश तयार करताना एक शून्य वाढवून ते परस्पर स्वत:च्या खात्यात वर्ग केल्याचे पुढे आले आहे ...