सध्या पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थी संख्या कमी होत आहे. त्याकडेही गांभीर्याने बघण्याची गरज आहे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी केले. ...
Jalgaon: रात्री कुटुंबीयांसोबत जेवण केल्यानंतर सर्व जण झोपलेले असताना तन्मय गजेंद्र पाटील या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. ...