भारतीय दंड विधान अंतर्गत गुन्ह्यांच्या दोषसिध्दीत जानेवारी महिन्यात जळगाव राज्यात चौथ्या तर नाशिक परिक्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्याचे दोष सिध्दीचे प्रमाण ५०.१२ टक्के असून १५ हजार १२३ गुन्ह्यांपैकी ७ हजार ५८० गुन्ह्यांमध्ये शिक्षा लागलेली आह ...
गुरांसाठी विहिरीतून पाणी काढत असताना ठिबक नळीत पाय अडकून तोल गेल्याने गोरख जगन पाटील (३५) या तरुण शेतकºयाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना मुसळी, ता.धरणगाव येथे शनिवारी दुपारी घडली. डोक्याला मार तसेच पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून पाटील यांचा मृ ...
मिलिंद कुलकर्णी प्रशासकीय कारभारात ‘लालफिती’ला फार महत्त्वाचे आहे. कोणत्याही कामाची प्रशासकीय पातळीवर पहिल्यांदा फाईल तयार होते. त्यातले कागद व्यवस्थित ... ...