चांगली माणसे राजकारणाबाहेर राहणार असतील तर रिकाम्या जागा पटकवायला इतर मंडळी पुढे येणारच !, सत्तेवाचून तळमळणाऱ्या राजकारण्यांच्या ‘आयाराम-गयाराम’ संस्कृतीने राजकारणाचे सर्वात मोठे नुकसान ...
शहरात दररोज दिवसा किंवा रात्री चोरी व घरफोडीच्या घटना घडत आहेत. दोन महिन्यापासून तर एकही दिवस खंड पडलेला नाही. शुक्रवारी तर श्रध्दा कॉलनीतील नंदनवन कॉलनीत भरदिवसा सकाळी १० ते ११ या एक तासातच दोन ठिकाणी घरफोडी झाली. एक घरमालक पत्नीसह सत्संगाला तर दुसर ...