सुशांतसिंग राजपूत आणि कंगना यांच्या बाबतीत आता माध्यमे मिनिट टू मिनिट कार्यक्रम दाखवत आहेत. हे अयोग्य आहे. सुशांतने काय देशासाठी हौतात्म्य पत्करले आहे का? ...
भाजपाला सैनिकांबद्दल फार कळवळा, प्रेम, आदर आहे असे नाही. सैनिकांप्रती त्यांना खराच आदर असता तर जळगाव मधील माजी सैनिक सोनू महाजन यांना न्यायासाठी चार वर्षांपासून भटकावे लागले नसते. ...
...आता एरंडोली राजकारणाचा पोत बदलला आहे. बेरजेच्या राजकारणापेक्षा आता वजाबाकीच अधिक होत आहे. सत्ताधारी, विरोधक हे असणार आहेतच, पण पक्षांतर्गत गटबाजी एवढी वाढली आहे की, एकमेकांना संपविण्यासाठी पक्षाबाहेरील लोकांची मदत घेतली जाऊ लागली आहे. एरंडोली केली ...