जैन इरिगेशनच्या उच्च कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकरी उन्नत, शाश्वत शेती करून ते दुप्पट उत्पादन घेऊ लागले आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणजे आर्थिक दृष्ट्या सक्षम बनत आहेत. ...
शुक्रवारी (दि. २८), इयत्ता १२ वी आणि पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, त्यांचे पालक यांच्यासाठी विद्यापीठात कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ...
आशियातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची क्रमवारी (रँकिंग) ‘स्टडी अब्रॉड एड’ संस्थेने जाहीर केली असून, यामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा समावेश झाला आहे. ...