आंबा संपल्यानंतर केळीच्या दरात वाढ होईल, अशी अपेक्षा बाळगून शेतकरी होता. परंतु आंबा संपला तरी भाववाढ झाली नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. केळीवर झालेला खर्चही निघत नसल्याने केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. ...
हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणात पाण्याची मोठी आवक होत आहे. त्यामुळे सोमवारी दुपारी या धरणाचे ४१ पैकी १० दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहे. ...