कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने तीन दिवस महापालिका क्षेत्रात जो ‘जनता कर्फ्यू’ लागू केला होता, त्याला यावेळी खरोखरच जनतेने मोलाची साथ दिल्याची भावना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली. या जनता कर्फ्यू चे स ...
कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १२ ते १४ मार्च दरम्यान जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. १५ मार्चला सकाळी ८ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू लागू असणार आहे. ...