हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या आंबिया बहार हंगामासाठी यंदा आतापर्यंत सुमारे पावणेदोन लाख अर्ज आले आहेत. त्यात सर्वाधिक ७१ हजाराहूंन अधिक अर्ज जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे आहेत. ...
राज्यात तापमानात मोठी घट झाली आहे. पुण्यातील तापमान सर्वात कमी झाले आहे. तर अनेक जिल्ह्यात तापमान हे १० अंश सेल्सिअसवर घसरले आहे. Maharashtra Weather Update ...
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीत मतदान ड्युटीवर कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारे वाहन रस्त्यावरुन खाली घसरले. त्यात चार महिला कर्मचारी जखमी झाल्या. ...