मोबाईल दिला नाही म्हणून कांचननगर भागातील रितेश संजीवदास बैरागी (वय-१५) हा बालक रागाच्या भरात घराबाहेर निघून गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे़ ही घटना ३१ मे रोजी दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास घडली़ ...
आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २ - जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेनगृहातील शीतपेटी गेल्या चार महिन्यांपासून बंद असून त्याची दुरुस्ती होत नसल्याने शवविच्छेदनासाठी आलेले मृतदेह उघड्यावर ठेवावे लागत आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. दुरुस्तीसाठी सं ...
एस.टी. बस चालक मोबाईलवर बोलत असल्याने बसवरील नियंत्रण सुटल्याने जळगाव-भादली ही बस थेट दुभाजकावर चढली. या घटनेत बससमोर असलेले दुचाकीस्वार बालंबाल बचावले. ...
तालुक्यातील नांद्रा गावाजवळील गिरणा नदीपात्रानजीक झाडाला गळफास घेऊन हुसेन दगडू पिंजारी (वय-५०, रा़नांद्रा बु़ ता़ जळगाव) या मजुराने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे़ ...