जळगावकर नागरिक खूप सहनशील आहेत. महापालिका गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक संकटात असून विकास कामे कासवगतीने सुरु असली तरी ते त्रस्त होत नाहीत, संतापत नाहीत. ...
जिल्हाभरातील १८०० जिल्हा परिषद शाळांपैकी तब्बल ७७४ वर्ग खोल्या जीर्ण झालेल्या आहेत. या खोल्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून तीन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जीर्ण झालेल्या शाळा खोल्या उद्ध्वस्त करून नवीन खोल्यांची उभा ...
संशयास्पदरित्या मृत्यू झालेल्या नथाबाई रमजान तडवी (वय ५०, रा.प्रजापत नगर, जळगाव) या महिलेचे शवविच्छेदन न करताच अंत्यसंस्कार करण्याची तयारी पोलिसांनी हाणून पडल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी प्रजापत नगरात घडला. ...
आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.६ : दिवसभराच्या उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना मंगळवारी सायंकाळी वादळी वारा व ढगांचा गडगडाट अन् विजांच्या चमचमाटासह जोरदार पाऊस झाल्याने दिलासा मिळाला. सुमारे अर्धातास पाऊस झाला.पाऊस सुरु होताच वीज पुरवठा खंडित झाला. दो ...
आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.६ : मंगळवार हा आत्महत्याचा दिवस ठरला. जळगाव तालुक्यातील मोहाडी येथे रामलाल पराग राठोड (वय ४८, मुळ रा.सुभाषवाडी, ता. जळगाव) यांनी शेतात झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले तर दुसऱ्या घटनेत नांद्रा.बु. येथे भागाबाई माधव नन्नवरे (वय ६५ ...
पाच विषयात नापास झाल्याने शासकीय तंत्रनिकेतनचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी साहिल राजू उर्फ उल्हास तडवी (वय १७, रा,लक्ष्मी नगर, संचारनगर, जळगाव) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी साडे सहा वाजता उघडकीस आली. साहिल हा फक्त द ...
नेमेची येतो मग पावसाळा...हे माहित असूनही मान्सूनपूर्व तयारी, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची सज्जता या गोष्टी केवळ बैठका, इतिवृत्त आणि अहवालापुरती मर्यादित राहिल्या आहेत, हे पहिल्याच पावसाने सिध्द केले आहे. ...