मंठा तालुक्यात पाणीटंचाई असताना वारंवार मागणी करुनही त्याबाबत काहीच कारवाई झाली नाही. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आज सकाळी गटविकास अधिका-यांच्या कार्यालयात तोडफोड केली. ...
ओ.एल.एक्स. या संकेत स्थळावर इतरांच्या नावे बनावट खाते तयार करून आॅनलाइन फसवणूक करणा-या दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी अटक केली. हा प्रकार नायजेरीयन फ्रॉडचा प्रकार असल्याचे तपास अधिका-यांनी सांगितले. ...
जालना-अंबड-वडीगोद्री रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या मागणीसाठी अॅड. किशोर राऊत यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेप्रकरणी न्यायालयाने राज्याचे मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव यांच्यासह मुख्य अभियंत्यांना ६ फेब्रुवारी ...
शहरातील बसस्थानक परिसरातील गॅरेजलाईनला रविवारी मध्यरात्री आग लागली. यात गॅरेज दुकानांसह शासकीय गोदामातील धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अग्निशमन दलाने सात बंबच्या मदतीने तीन तासात आगीवर नियंत्रण मिळविले. आगीचे कारण कळू शकले नाही. ...
बीड जिल्ह्य़ातील सामनापुर येथील तरुणाचे तारेने हात-पाय बांधून जिवंत जाळल्याची घटना रविवारी मध्यरात्रीनंतर 2 वाजेच्या दरम्यान शहागड पासून जवळ असलेल्या पाथरवाला रस्त्यावर कुरण फाट्यावर घडली. अनंत श्रीकांत इंगोले (27, रा. सामनापुर. ता. जि. बीड) असे मृत ...
औरंगाबाद विभागात औरंगाबादसह जालना व बीड जिल्ह्याचा समावेश आहे. येथे ६ लाख ५२ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ६ लाख ३० हजार ९२८ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यात ७६.६७ टक्के, जालन्यात ११०.८० टक्के तर बीड जिल्ह्यात १००.२८ टक्के पेरणी पूर ...
पक्षकार,विधिज्ञ व प्रकरणांशी संबंधित सर्वांसाठी ई-मेल, मोबाईल अॅप आणि एसएमएसची सुविधा सुरू करण्यात आली असून, न्यायालयीन कामकाज आता हायटेक होत आहे. ...