पाण्याअभावी वन्यप्राण्यांची गैरसोय होऊ नये म्हणून वनपरिक्षेत्रात वनविभागाच्यावतीने पाणवठे तयार करण्यात आले आहे. मात्र, पानवठ्यात पाणी टाकण्यात आले नसल्याने पानवठे कोरडेठाक पडण्याच्या मार्गावर आहे. परिणामी येणाऱ्या काळात पाण्याअभावी वन्यप्राण्याची गैर ...
वीज वितरण कंपनीने तालुक्यात सुरू केलेल्या भारनियमनामुळे शेतकऱ्यासह सर्व सामान्य नागरिक त्रस्त आहे. भारनियमन बंद करण्याच्या मागणीसाठी शनिवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने वीजवितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढून भारनियमन बंद करण्याची मागणी म ...
शहरातील एका २१ वर्षीय युवकांने चोरी झाल्याचा बनाव करून १ लाख रुपये हडप केल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, चंदनझिरा पोलिसांनी २४ तासांत या गुन्ह्याचा तपास लावला आहे. करण किसन खैरे (२१. रा. मस्तगड जालना) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ...
केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प गेल्या दोन वर्षांपासून कंत्राटदार मिळत नसल्याने रखडला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी ५५ कोटी रूपयांची निविदा काढण्यात आली होती. ही निविदा चौथ्यांदा प्रसिद्ध केल्यानंतर एका कंत्राटदा ...
भोकरदन - जालना रोडवरील सोयगाव देवी पाटी जवळ काका पेट्रोल पंपासमोर भरधाव येत असलेल्या स्विफ्ट कारने देवीच्या दर्शनावरून परत येत असलेल्या घोडा व बैलाच्या गाडीला ठोस दिल्याने कारचालकासह बैल, घोडा ठार झाले. ...
वीज वितरण कंपनीने जालना शहर व परिसरात गेल्या आठवडाभरापासून दररोज सकाळी आणि सायंकाळी तीन तास असे एकूण सहा तासांचे भारनिमयन सुरू केले आहे. यामुळे सर्वत्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. हे भारनिमयन रद्द करावे, या मागणीसह याचा निषेध करण्यासाठी शहर राष्ट् ...
मतदार पुनरीक्षणच्या कामात हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरुन शुक्रवारी ७ बीएलओ,(बुथ लेवल अधिकारी) आणि एका पर्यवेक्षकावर तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...