राज्यातील संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी. महामंडळात सामावून घ्यावे, या प्रमुख मागण्यासाठी जिल्ह्यात संगणक परिचालक यांनी २८ आॅगस्ट रोजी पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनामुळे पंचायत समित्यांचा कारभार विस्कळीत झाला होता. ...
मुळशी आणि पवना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे मुळा, मुठा आणि पवनानदी दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणचे रस्ते, बंधारे, पूल पाण्याखाली गेले आहेत. या पार्श्वभूमीवर हिंजवडी - माण आयटी पार्कमधील आयटी कंपन्यांनी सुरक्षेच ...
‘लोकमत’च्या हाती लेखापरीक्षण अहवाल लागला होता.पालिकेच्या बांधकाम विभागाकडून काही ठराविक बांधकाम व्यावसायिकांना वेगळा न्याय दिला जात आहे की काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला होता. ...