अंतराळात जाणारे पहिले भारतीय राकेश वर्मा हे होते. १९८४ मध्ये भारताने ही कामगिरी केली होती. परंतु पुन्हा एकदा भारत अंतराळात भारतीय अंतराळवीराला पाठवणार आहे. ...
Aditya L1: सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठविलेले ‘आदित्य एल १’ अंतराळ यान अंतिम टप्प्याच्या जवळ असून, त्याची ‘एल-१’ बिंदूवर पोहाेचण्याची प्रक्रिया ७ जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे ...
Chandrayaan-2 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोबाबत देशवासीयांच्या मनात आदराची भावना राहिली आहे. अनेक यशस्वी मोहिमांमुळे इस्रोचे प्रमुखपद भूषवणाऱ्यांना देशात मानाचं स्थान असतं. मात्र आज इस्रोबाबत काहीशी धक्कादायक बातमी समोर आली आहे. ...