इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवले. त्यात इशांत शर्माची कामगिरी उल्लेखनीय झाली. त्याने 22 षटकांत 10 निर्धाव षटके टाकून 28 धावा देत 3 विकेट घेतल्या. ...
- स्वदेश घाणेकर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा भ्रमाचा भोपळा इंग्लंडमध्ये फुटला. पाच सामन्यांची कसोटी मालिका भारताने चौथ्या सामन्यातच यजमानांना भेट दिली. या मालिकेतील भारतीय संघाचे अपयश लपण्यासारखे नाहीच आहे. पण ते अपयश ...