येथील जायकवाडी पाटबंधारे विभागांतर्गत काम करणाºया क्षेत्रीय कर्मचाºयांची प्रवास भत्ता देयके मागील अनेक महिन्यांपासून रखडली असून, ही देयके अदा करावीत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सिंचन कर्मचारी संघटनेने कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे़ ...
बदलते हवामान आणि त्यातून निर्माण होणारे शेतीचे प्रश्न सोडविण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत हवामान आधारित शेतीसाठी तालुक्यातील पाच गावांची निवड करण्यात आली आहे. ...
राहटी बंधाऱ्यातील पाणीसाठा संपत आला असून, शहरवासियांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होवू नये, या उद्देशाने महानगरपालिकेने जिल्हाधिकाºयांकडे एक दलघमी पाण्याची मागणी नोंदविली आहे़ शहराला हे पाणी कसे आणि कोठून द्यायचे याबाबत जिल्हा प्रशासन नियोज ...
जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने अांघाेळ, बाथरुम, पिण्याचे पाणी, कपडे, भांडी धुण्यासाठी लागणारे पाणी असा सर्व विचार करुन एका व्यक्तीला दरराेज 155 लिटर पाण्याची अवश्यकता अाहे असा निर्णय दिला अाहे. या निर्णयानुसार माेजमाप केली असता दरराेज एका व्यक्तीला सहा ...
अकोला : गेल्या काही वर्षांत प्रथमच सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले. पाटसऱ्यांतून वाटपाची पद्धत कोलमडल्याने पाणी पिकांसोबतच खुली जमीन, नाल्या, ओसाड भागात खेळत आहे. ...
जलयुक्त शिवार योजनेत शासनाने यापूर्वी कोट्यवधींचा निधी दिला असला तरीही आता हात आखडता घेतला आहे. यंदा दुष्काळी स्थिती असूनही अजून कामांचा पत्ता नसून अवघी दीड कोटींची कामे झाली आहेत. तर या योजनेसाठी अजून छदामही उपलब्ध झाला नाही. इकडूनतिकडून भागविले जात ...