टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ सिंचन योजनांची कामे जूनपर्यंत पूर्ण करून कवठेमहांकाळ, तासगावसह जिल्ह्यातील शंभर टक्के गावांपर्यंत पाणी देण्यासाठी प्रयत्न आहे, शासनाकडून लागेल तेवढा निधी देण्याचा प्रयत्न आहे, असे आश्वासन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी शेतकऱ ...
उच्चदाब प्रणाली योजनेंतर्गत जवळपास ५ हजार ५०० शेतकऱ्यांना स्वतंत्र विद्युत रोहित्र उभारण्यासाठी वीज वितरण कंपनीने ३१ डिसेंबरपर्यंत २०१९ पर्यंत मुदत दिली होती; परंतु, या मुदतीत केवळ १ हजार ६०० विद्युत रोहित्रांची उभारणी झाली़ त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्य ...
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१६-१७, २०१७-१८ व २०१८-१९ या तीन वर्षातील तब्बल ९ कोटी २२ लाख २३ हजार रुपयांचा जिल्ह्याच्या हक्काचा निधी अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे परत गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही या कामचुकारपणाला जबाबदार कोण? हे मात्र निश्चित करण्य ...
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील सिरकाडा गावाजवळ हूमन नदीवर प्रस्तावित हा प्रकल्प पूर्ण झाल्यास चंद्रपूर जिल्ह्यातील १६० गावांकरिता ४६ हजार ११७ हेक्टर सिंचन निर्मिती होणार आहे. त्यासोबतच चंद्रपूर शहरासाठी पाणी पुरवठा, प्रकल्पालगतच्या वनक्षे ...