निम्न वर्धा प्रकल्पाचे बांधकाम २०१० मध्ये पूर्ण झाले. पण त्यावरील कालव्याचे काम व आर्वी उपसा सिंचन योजना ही पूर्णत्वास गेलेले नाही. सध्या ही दोन्ही कामे युद्धपातळीवर पूर्ण केली जात आहे. या प्रकल्पाची संपूर्ण कामे पूर्ण झाल्यावर याचा सर्वाधिक लाभ शेतक ...
BJP Ram Shinde Reaction On NCP Eknath Khadse News: जयंत पाटील सांगतात १० ते १२ आमदार संपर्कात आहेत, परंतु एकही आमदार, माजी आमदार एकनाथ खडसेंसोबत गेला नाही, कोणीही भाजपा सोडणार नाही असा दावा त्यांनी केला आहे. ...
बोरी, उमरवाडा, नावरगाव शिवारात उन्हाळी धान पीक लागवडीसाठी बावनथडी प्रकल्पाचे पाणी दिल्यास संजीवनी ठरणार आहे. खरीप हंगामातील पुरामुळे झालेली अन्यधान्य नासाडीची भरपाई काढण्याकरिता शेतकऱ्यांना आधार होणार आहे. प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेण्याची ओरड शेत ...
विलास रामदास दुपारे यांच भालेवाडी शिवारात शेत आहे. त्यांनी शासकीय योजनेतून अनुदान तत्त्वावर सौरकृषीपंपासाठी सीआरआय कंपनीकडे अर्ज केला होता. मार्च महिन्यात शेतातील विहिरीत सौरकृषीपंप बसविण्यात आला. एससी प्रवर्गासाठी पाच टक्के रक्कम अदा करायची होती. व ...
ईडीने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, कोकण पाटबंधारे तसेच आणि कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळांकडे सिंचन प्रकल्पांशी संबंधित कागदपत्रे मागवली. १९९९ ते २००९ या कालावधीतील निविदा, प्रकल्पांच्या सुधारित प्रशासकीय मान्यता, कंत्राटदारांना दिलेली रक्कम ...