राज्यातील बांधकाम सुरू असलेले जलसिंचन प्रकल्प पुर्ण करण्यासाठी १५ हजार कोटी रुपयांचे कर्ज वित्तीय संस्थाकडून घेण्याचा निर्णय सात ऑगस्ट २०१९ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. ...
Jigaon Water Project : महत्त्वाकांक्षी जिगाव प्रकल्पाचे काम सध्या प्रगतिपथावर असून, आगामी काळात सिंचनासाठी जलवाहिन्या टाकण्याचे काम वेगाने सुरू आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पाअंतर्गत शेती सिंचनासाठी इस्रायलच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून, य ...
धुळेचा पाण्याचा प्रश्न जेव्हा जेव्हा चर्चेला येतो, तेव्हा २००५-०६ चा तो काळ डोळ्यांसमोर उभा राहतो. पण, राज्याचे तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्या एका दूरदृष्टीच्या निर्णयाने पाच लाख जनतेची तहान भागली. ...
राज्यातील सिंचन प्रकल्प आणि धरणांचे जाळे हे केवळ पाणीपुरवठ्याचे साधन नसून, ते राज्याच्या ऊर्जा सुरक्षेचे महत्त्वाचे केंद्र बनविण्याचा विभागाचा प्रयत्न आहे. ...
गोदावरी पाटबंधारे महामंडळास स्वायत्त दर्जा देण्याची घोषणा जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. स्वायत्तता दिल्याने महामंडळ खरेच आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल की, सरकारी निधीअभावी कोलमडून जाईल? या महामंडळाला स्वायत्ततेची गरज आहे की, आणखी काय ...
kukadi canal irrigation रब्बी हंगामातील कांदा पीक हा पारनेर तालुक्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने, पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. कुकडी डावा कालव्याचे आवर्तन तातडीने सुरू करण्याची मागणी होत होती. ...