कोकणातील जांभ्या दगडापासून तयार झालेल्या जमिनीची सच्छिद्र रचना तसेच पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असल्यामुळे प्रचलित पद्धतीने (सपाट वाफे, सरी वरंबे) पाणी दिल्यास पाण्याचा मोठ्या प्रमाणात निचऱ्याद्वारे हास होतो. ...
दमदार पावसामुळे (Heavy rain) राज्यातील धरणांमधील पाणीसाठा वाढत आहे. त्यामुळे अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जाणून घ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस. ...
राज्यात पावसाने पुनरागमन केल्यामुळे बहुतेक धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. आज दिनांक ९ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ६ पर्यंत राज्यातील धरणांमधील पाणीसाठा असा होता. ...