ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
नववर्षाच्या पहिल्याच दिवसापासून रेल्वे मंत्रालयाने प्रवासभाड्यात वाढ लागू केली आहे. प्रवासभाडे वाढल्यामुळे प्रवाशांना १ ते ४ पैसे अधिक मोजावे लागणार असल्यामुळे त्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. ...
पांढऱ्या वाटाण्यावर प्रति क्विंटल २० हजार रुपये आयात शुल्क आकारण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने देशात वाटाण्यासह या वाटाण्यापासून तयार होणारे बेसनही महाग होणार आहे. ...
यंदा लोकसभा निवडणुका असल्याने पेट्रोलियम कंपन्यांनी वर्षाच्या सुरूवातीच्या काळात पेट्रोल, डिझेलचे दर वाढविले नव्हते. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर आखाती देशांमध्ये कलह सुरू झाल्याने आणि अमेरिकेने इराणवर बंदी लादल्याने इंधनाचे दर वाढू लागले होते. ...