Indira Gandhi: कॅनडामध्ये खलिस्तान्यांकडून इंदिरा गाधी यांच्या हत्येचा चित्ररथ फिरवण्यात आल्याचा घटनेबाबत भारत सरकारने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही बाब दोन्ही देशांतील संबंधांसाठी चांगली नसल्याचे खडेबोल परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सुना ...
बॉलिवूड चित्रपट आणि वाद काही नवा नाही. मात्र, या चित्रपटाच्या वादात राजकारण शिरल्यानंतर चित्रपटाचं एकतर मोठं आर्थिक नुकसान होतं किंवा मोठा फायदा होतो. सध्या द केरला स्टोरी चित्रपटावरुन चांगलाच वाद सुरू आहे. ...
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानाने राज्यातील महाविकास आघाडीत पुन्हा पेच उभा झाल्याचं पाहायला मिळालं. त्यावरुन, भाजप नेतेही आक्रमक झाले आहेत. ...