भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
लॉकडाऊनच्या अटीशर्थींमध्ये सूट देऊन मजुरांना घरी परतण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर विविध राज्यांची सरकारे आपल्या राज्यातील मजुरांना परत आणण्यासाठी काम सुरू केले आहे. ...
लॉकडाऊनमुळे ही प्रक्रिया थंडावली आहे. मात्र, लॉकडाऊन उठल्यानंतर ही य़ा जागा भरण्यात येणार आहेत. कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत. तसेच यंदा अनेकजण निवृत्तही होत आहेत. यामुळे ही भरती करण्यात येणार आहे. ...
देशातील ग्रामीण भागात आजही उंट आणि बकरीच्या दुधाचा वापर उपचारांसाठी केला जातो. तेलंगानाच्या सिकंदराबादमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाने २ वर्षांच्या मुलासाठी उंटीणीचे दूध मागितले होते. हे दूध लॉकडाऊनमुळे कुठेच मिळत नसल्याचे त्याने म्हटले होते. या गरजवंता ...
लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी रेल्वेने महत्त्वाची भूमिका बजावली. मध्य रेल्वेने महिनाभरात ३.६८६ दशलक्ष टन माल वाहतुक केली. ...
लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. जिल्हा आणि राज्यांच्या सीमाही सील आहेत. परंतु अशा कठीण परिस्थितीत कुठलाही पर्याय नसताना मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन लुधियानातील एका गरजू रुग्णाला औषध पोहोचवून कर्तव्यदक्षतेचा प ...