पाकिस्तानकडून सीमेवर सातत्याने सुरू असणारी आगळीक, काश्मीरसारख्या अशांत प्रदेशातील दहशतवादी कारवाया यामुळे भारतीय लष्करातील जवानांना नेहम प्राण तळहातावर ठेवून कर्तव्य बजावावे लागते. दरम्यान, भारतीय लष्कराला दरवर्षी युद्धाशिवायच सुमारे 1600 जवानांना ग ...
सात-आठ वर्षांपासून सैन्यातील कर्मचारी, सैनिक, नाईक, सुभेदार यांची पदोन्नती रखडलेली आहे. जानेवारी २०१८ पर्यंत सैन्यातील १ लाख ४०,००० कर्मचा-यांची पदोन्नती होणार असल्याची माहिती भारतीय लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिली. ...
आर्थिक विकास साधायचा असेल, तर देशाच्या सीमांवर शांतता असणे गरजेचे असते. यासाठी सैन्यदल महत्त्वाची भूमिका बजावत असतात. संपूर्ण जगात भारतीय लष्कराची शिस्तबद्ध लष्कर म्हणून ओळख आहे. ...
सीमेपलीकडून हेरगिरी होत असल्याच्या संशय असून, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी चीनी मोबाईल अॅप देशासाठी धोका असल्याचा इशारा दिला आहे. या मोबाइल अॅप्सच्या माध्यमातून चीन भारतीय लष्कराचे अधिकारी आणि जवानांच्या फोनमधून डाटा चोरत आहेत. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिकशास्त्र (डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज) विभागाला लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाकडून टी-५५ प्रकारचा रणगाडा भेट देणार आहे. ...
भारतीय लष्कराकडून या प्रीमिअर लीगचं आयोजन करण्यात आलं आहे. धोनीला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. पण महेंद्रसिंग धोनी पोहोचताच काही लोकांनी पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद अफ्रिदीच्या नावे घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. ...
जम्मू-काश्मीरमधील प्रादेशिक सैन्याच्या एका जवानाचे अपहरण करुन अतिरेक्यांनी त्याची क्रूर हत्या केल्याची घटना दक्षिण काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात घडली. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशा ...