२०२२ मध्ये अग्निवीर योजनेद्वारे कमी संख्येने सैनिकांची भरती सुरू झाली असली तरी, निवृत्त होणाऱ्या सैनिकांची संख्या दरवर्षी ६०,०००-६५,००० इतकीच राहिली, यामुळे दरवर्षी एकूण २०,०००-२५,००० सैनिकांची कमतरता वाढत आहे. ...
भारतीय लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी दिल्लीत झालेल्या स्फोटावरून पाकिस्तानचे वाभाडे काढले. दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटानंतर लष्करप्रमुखांनी हे विधान केले. ...
भारतीय लष्कराची ताकद वाढली आहे. तोफखाना आणि रणगाडाविरोधी युद्ध क्षमतांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे, हे जेव्हलिन क्षेपणास्त्रे रणगाडे आणि चिलखती वाहनांविरुद्ध अत्यंत प्रभावी मानली जातात. ...
जवानाचा आरोप आहे की, त्याच्या पत्नीचे तिच्या भाऊजीसोबतच (बहिणीचा पती) अनैतिक संबंध आहेत. तसेच, आपली अवस्थाही इंदूरच्या 'राजा रघुवंशी' सारखी होऊ नये, अशी भीतीही त्याला सतावू लागली आहे. देवेंद्र सिंह राजावत असे या जवानाचे नाव आहे. त्याने पत्नीपासून संर ...
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर, लष्करप्रमुखांनी पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. त्यांनी ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक ट्रेलर असल्याचे सांगितले. ...
"भारत कुठल्याही प्रकारच्या आण्विक (Nuclear) ब्लॅकमेलिंगला भीक घालत नाही आणि युद्ध चार महिने चालो अथवा चार वर्षे, भारतीय सेन्य कोणत्याही स्थितीसाठी पूर्णपणे तयार आहे." ...