भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
भारत आणि पाकिस्तानचे संबंध विळ्या-भोपळ्याचे आहेत. सीमेवरील लढाई असो की क्रिकेट, हॉकीची मॅच दोन्ही बाजुंचे नागरिक एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे राहतात. मात्र, एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. ...
11 तासांचे हे विनाथांबा उड्डाण चेन्नईहून ऑस्ट्रेलियाला करण्यात आले. चेन्नईमध्ये सूर्योदयापूर्वी सी-17 ग्लोबमास्टरने उड्डाण केले आणि ऑस्ट्रेलियाला सुर्यास्तापूर्वी पोहोचले. ...