भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
चीनसोबत तणाव वाढल्यानंतर हवाई दलाने फायटर जेटसह विविध प्रकारची आवश्यक साधनेही चीनच्या नजीक असलेल्या हवाई भागात हलवली आहेत. लडाखच्या गलवान भागात 15 जूनला भारत आणि चिनी सैनिकांत हिंसक झटापट झाली होती. यात आपल्या 20 जवानांना विरमरण आले. ...
पीओके, गिलगिट, बाल्टिस्तानवरून गेल्या महिनाभरापासून भारत पाकिस्तानमध्ये तणाव आहे. पाकिस्तानने गिलगिट बाल्टिस्तानमध्ये निवडणूक घेण्याचे ठरविले आहे. यावर भारताने वेळोवेळी पाकिस्तानला हा भाग खाली करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे पाकिस्तानी नागरिक कोरोनाच ...
व्हिडिओमध्ये लडाखमध्ये टँकपासून ते पायदळ सैन्याची कशी तयारी आहे, हेही दाखवण्यात आले आहे. याचाच अर्थ भारतीय जवानांसाठीही कोणतेही लक्ष अवघड नाही. खरेतर हा व्हिडिओ शत्रूसाठी इशारा आहे. ...
हवाईदलाच्या या १८ व्या स्क्वाड्रनची स्थापना १५ एप्रिल १९६५ मध्ये करण्यात आली होती. या स्क्वाड्रनचे ब्रीदवाक्य 'तीव्र और निर्भय' असे ठेवण्यात आले होते. ही स्क्वाड्रन १५ एप्रिल २०१६ पर्यंत मिग २७ ही विमाने वापरत होती. ...