लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत, फोटो

India, Latest Marathi News

पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण... - Marathi News | Pahalgam Attack Sindhu river: How much water can India stop going to Pakistan? The Indus Water Treaty has withstood three wars, but... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...

India vs Pakistan War: पाकिस्तानला धक्का देण्यासाठी भारताने सिंधू जलकरार निलंबित केला असला तरी आपल्याकडे तेवढे पाणी रोखण्याची ताकद आहे का? हा मोठा प्रश्न आहे. एवढेच नाही तर पाकिस्तानला याचा काय आणि किती खोलवर फटका पडू शकतो, असाही प्रश्न उपस्थित होत आ ...

भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल? - Marathi News | Pahalgam Terror Attack: Conflict between India and Pakistan will increase; What will happen if the Indus Waters Treaty and Simla Agreement are suspended? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी... - Marathi News | Pahalgam Terror Attack: What is Shimla Agreement? Pakistan is threatening to cancel it | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या कठोर कारवाईला घाबरलेला पाकिस्तान 1972 चा शिमला करार रद्द करण्याची धमकी देतोय. ...

आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर? - Marathi News | Now neither LoC nor UN principles What is the Shimla Agreement, which Pakistan is threatening to cancel Who will benefit | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?

Shimla Agreement-1972 Explain in Marathi: १९७१ च्या युद्धात पाकिस्तानच्या दारुण पराभवानंतर शिमला करार झाला होता. याच युद्धात बांगलादेशची निर्मिती झाली होती... ...

दोन भागात विभागली जातेय भारताची भूमी, कधीही होऊ शकतो विध्वंसक भूकंप, चिंताजनक माहिती समोर - Marathi News | India's Plate is being divided into two parts, a devastating earthquake can happen at any time, worrying information is revealed | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन भागात विभागतेय भारताची भूमी, कधीही होऊ शकतो मोठा भूकंप, चिंताजनक माहिती समोर

Earthquake In India: अमेरिकन जियोफिजिकल यूनियनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अध्ययनानुसार भारताची प्लेट ही २ भागात विभाजित होत आहे, तसेच त्यामुळे येथील संपूर्ण भूगोलच बदलून जाण्याची आणि त्याला नावा आकार मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

भारत नाही तर या देशांमध्ये होतात सर्वात कमी घटस्फोट, पती-पत्नी शेवटपर्यंत निभावतात साथ, भारताचा नंबर कितवा? - Marathi News | Divorces rarely happen in these countries, husband and wife stay together till the end, what is India's number? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत नाही तर या देशांमध्ये होतात सर्वात कमी घटस्फोट, पती-पत्नी शेवटपर्यंत निभावतात साथ

Divorces News: खरं तर विवाहामुळे केवळ दोन व्यक्तीच नाही तर दोन कुटुंब, त्यांचे सगेसोयरे एकत्र येत असतात. मात्र या नात्यात काही वाद झाला आणि तो विकोपाला गेला, तर मात्र घटस्फोट हा एकमेव पर्याय उरतो. मात्र जगात भारतासह आणखी काही देश आहेत जिथे घटस्फोटांच ...

२६/११चा लढा ते राणा प्रत्यार्पण, मराठी अधिकाऱ्याची कमाल कामगिरी; युद्धही जिंकले अन् तहही... - Marathi News | 26 11 mumbai attack case salute to sadanand date who played very important role in the extradition of tahawwur rana to india | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :२६/११चा लढा ते राणा प्रत्यार्पण, मराठी अधिकाऱ्याची कमाल कामगिरी; युद्धही जिंकले अन् तहही...

२६/११ च्या हल्ल्यात दहशतवाद्यांविरोधात लढून मुंबईकरांचे प्राण वाचवले आणि आता तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणात मोलाची भूमिकाही पार पाडली. कोण आहेत मराठमोळे अधिकारी? ...

जगात सर्वाधिक कचरा कोणता देश करतो? १४३ कोटी लोकसंख्या असलेल्या भारताचा वाटा किती? - Marathi News | Which country produces the most waste in the world? What is the share of India with a population of 143 crores? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जगात सर्वाधिक कचरा कोणता देश करतो? १४३ कोटी लोकसंख्या असलेल्या भारताचा वाटा किती?

plastic waste : प्लास्टिक कचऱ्याच्या उत्पादनाबद्दल बोलायचे झाले तर, २०२२ मध्ये जगभरात सुमारे २६.८ कोटी टन कचरा निर्माण झाला होता. यात सर्वाधिक कचरा कोण निर्माण करत असेल असा तुमचा अंदाज आहे? ...