२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारताने पाकिस्तानविरुद्ध काही मोठी राजनैतिक पावले उचलली. त्यापैकी एक म्हणजे भारताने पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व अल्पकालीन व्हिसा रद्द केले. ...
India vs Pakistan War: यापूर्वी भारताने १९७१ मध्ये पाकिस्तानसाठी आपली हवाई हद्द बंद केली होती. पीआयएने श्रीलंकेच्या हवाई क्षेत्रावरून विमाने नेली होती. ...
Haji Pir Pass: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार आणि भारतीय लष्कर पाकिस्तानविरुद्ध काय कारवाई करणार याबाबत उत्सुकता लागलेली असतानाच सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या हाजीपीर खिंडीची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे ...
Pahlgam Terror Attack: २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथ पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर भारताकडून दहशतवादी आणि पाकिस्तानविरोधात अत्यंत कठोर पावलं उचलण्याचे संकेत दिले ...
1971 India Pakistan War: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून, सरकारने या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या पाकिस्तानवर लष्करी कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. सोबतच पाकिस्तानच्या ताब्यात असलेला या पाकव्याप्त काश्मी ...