लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत, फोटो

India, Latest Marathi News

भारतात कोणत्या राज्यात किती होते पाकिस्तानी नागरिक? समोर आली आकडेवारी - Marathi News | How many Pakistanis deported from India after Pahalgam Terror Attack | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात कोणत्या राज्यात किती होते पाकिस्तानी नागरिक? समोर आली आकडेवारी

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारताने पाकिस्तानविरुद्ध काही मोठी राजनैतिक पावले उचलली. त्यापैकी एक म्हणजे भारताने पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व अल्पकालीन व्हिसा रद्द केले. ...

पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार... - Marathi News | India vs Pakistan War: Pakistan closed its airspace to India, but is using India's; plans to close it too... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...

India vs Pakistan War: यापूर्वी भारताने १९७१ मध्ये पाकिस्तानसाठी आपली हवाई हद्द बंद केली होती. पीआयएने श्रीलंकेच्या हवाई क्षेत्रावरून विमाने नेली होती. ...

ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम - Marathi News | This pass is Pakistan's 'Chicken Neck', if India captures this entry point in PoK, there will be a severe dilemma, operations will have to be curbed | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी

Haji Pir Pass: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार आणि भारतीय लष्कर पाकिस्तानविरुद्ध काय कारवाई करणार याबाबत उत्सुकता लागलेली असतानाच सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या हाजीपीर खिंडीची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे ...

सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार - Marathi News | Not a single drop of water from the Indus will go to Pakistan But how will India use all this water 3 options are being considered | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार

India's Indus Water Management Plans: सिंधू नदीच्या पाण्यासंदर्भात असा आहे मोदी सरकारचा संपूर्ण प्लॅन...! ...

भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट - Marathi News | Pahlgam Terror Attack: India has two powerful Brahmastras, which can destroy cities like Lahore and Karachi in Pakistan in a matter of seconds. | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्र, लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट

Pahlgam Terror Attack: २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथ पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर भारताकडून दहशतवादी आणि पाकिस्तानविरोधात अत्यंत कठोर पावलं उचलण्याचे संकेत दिले ...

भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण... - Marathi News | Pahalgam Terror Attack: Will there be a war between India and Pakistan over water? Tensions have increased | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...

भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला! - Marathi News | India should take control over pok, it is the wish of there people ; 'Hindustan' can enter anytime, Shahbaz's game failed | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!

भारताने सिंधू पाणी करार स्थगित करून पाकिस्तानवर कठोर कारवाई केली आहे. यामुळे पाकिस्तानी राज्यकर्ते बिथरले आहेत... ...

१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय? - Marathi News | India occupied these parts of West Pakistan during the 1971 war, and later gave them back. Why? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :१९७१ च्या युद्धात भारताने पाकिस्तानच्या या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत

1971 India Pakistan War: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून, सरकारने या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या पाकिस्तानवर लष्करी कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. सोबतच पाकिस्तानच्या ताब्यात असलेला या पाकव्याप्त काश्मी ...