लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे! - Marathi News | Pakistan has been threatened just in the name of war, more than 1000 madrasas in PoK have been closed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!

India Pakistan Tension : "काश्मिरातील सर्व मदरशांना १० दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे." ...

भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार! - Marathi News | Good news for India America will provide great help even when there is tension on the border; Tension with Pakistan will increase | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!

या करारामुळे सागरी क्षेत्रातील भारताची शक्ती वाढेल. तसेच सध्याच्या आणि भविष्यातीलही धोक्यांचा सामना करण्याची क्षमता वाढेल... ...

सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो   - Marathi News | Caste Census: The government will ask about caste, but what if someone doesn't tell their caste? What does the law say about this? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  

Caste Census: केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आता जात सांगावी लागणार आहे. मात्र यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. ...

भारतातील ठेवीदार आणि गुंतवणूकदार सुरक्षित नाहीत, अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांनी वसंत व्याख्यानमालेत मांडले विदारक चित्र    - Marathi News | Depositors and investors in India are not safe, economist Vishwas Utgi presented a disturbing picture in the Vasant Lecture Series | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारतातील ठेवीदार आणि गुंतवणूकदार सुरक्षित नाहीत, विश्वास उटगी यांनी मांडले विदारक चित्र  

Banking In India: देशातील ठेवीदार आणि गुंतवणूकदार सुरक्षित नाहीत, अशा प्रकारचे विदारक चित्र निर्माण झाले असल्याचे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांनी बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेत परखडपणे नमूद केले.  ...

युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा - Marathi News | khalistani gurpatwant singh pannun declares Will stand by Pakistan in war, India will be divided after pahalgam attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा

"जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला, तर हे नरेंद्र मोदी आणि नवी दिल्लीसाठी शेवटचे युद्ध असेल..." ...

पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण - Marathi News | ATS is looking for links to pahalgam terror attack Seema Haider reached the hospital as soon as the investigation started; seema haider daughter in hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानी नागरिकांचे वीजा रद्द केले असून त्यांना गुरुवारपर्यंत देश सोडण्यास सांगितले होते. यामुळे पाकिस्तानी नागरिक ... ...

प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली - Marathi News | Every Pakistani must leave India, Indian government extends deadline for return | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली

केंद्र सरकारने अटारी-वाघा सीमेवरून पाकिस्तानी नागरिकांचे परतणे सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील सूचना मिळेपर्यंत हा आदेश लागू राहील, असं सांगण्यात आले आहे. ...

भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान - Marathi News | India closes airspace know how Pakistan will be hit more damage will be done pahalgam terror attack | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) पाकिस्तानच्या अडचणी वाढत आहेत. सर्वप्रथम भारताने कारवाई करत सिंधू जलकरार स्थगित केला आणि अटारी सीमा बंद करण्याबरोबरच अनेक मोठे निर्णय घेतले. ...