India, Latest Marathi News
आयबीसीमार्फत झालेला सर्वात मोठा व्यवहार. ...
विराट कोहलीने टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर भारताच्या टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचं वेंगसरकर यांचं मत. ...
चीनने पुन्हा एकदा भारतासोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कुरापती सुरू केल्या आहेत. शंभरपेक्षा जास्त चिनी सैनिकांनी उत्तराखंडमध्ये भारतीय हद्दीत किमान पाच किलोमीटर आत येऊन एका पुलाला क्षती पोहोचवल्याचे वृत्त येऊन थडकले. ...
Mumbai Local : केंद्र सरकारसह राज्याचाही सहभाग महत्त्वाचा. बुलेट ट्रेन हा देशाचा प्रकल्प असल्याचं वक्तव्य ...
न्यायालयाचे अवमान अधिकार विधिमंडळात कायदे करूनदेखील काढून घेतले जाऊ शकत नाहीत, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नोंदवले. ...
या युवकाचं नाव मिथुन मंडल असं आहे तो ३० वर्षाचा आहे. त्याच्या वडिलांचे नाव अरब मंडल आहे. जे चुआडांगा जिल्ह्यातील मझपाडा गावात राहायला होते. ...
भारताच्या सीमा सुरक्षा दलानं (BSF) पुन्हा एकदा मानवतेचं दर्शन घडवत शेजारील देशासोबतच्या द्विपक्षीय संबंधांच्या नियमांचं पालन केलं आहे. ...
Electric Vehicles : पाहा कोणत्या आहेत या इलेक्ट्रीक स्कूटर्स आणि किती आहे किंमत. ...