भारताला पाकिस्तानची आर्थिक प्रगती सहन होत नाही. त्यामुळे भारत छुप्या युद्धाच्या माध्यमातून पाकिस्तानला नुकसान पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप बलूचिस्तानच्या मुख्यमंत्र्यांनी केला. ...
India News: ऑस्ट्रेलियामध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने फसवून इराणमध्ये नेण्यात आलेल्या आणि तिथून अपहरण झालेल्या तीन भारतीय नागरिकांची सुटका करण्यात यश आलं आहे. भारत सरकारने केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न आणि इराणसोबत केलेल्या चर्चेनंतर या भारतीय तरुणां ...