दोन्ही संघांनी आपापल्या गटातील पहिले दोन सामने जिंकले तर ते सुपर-४ मध्ये पुन्हा एकदा भिडतील आणि जर त्यांनी अंतिम फेरी गाठली तर स्पर्धेत तिसऱ्यांदा त्यांच्यात लढत होऊ शकते. त्यामुळे, हा केवळ गटफेरीचा सामना नसून, स्पर्धेतील भविष्याची दिशा ठरवणारा ठरू श ...
return monsoon साधारणपणे १ जून रोजी मान्सून केरळमध्ये वर्दी देतो. ८ जुलैपर्यंत तो संपूर्ण देशभर पसरतो. १७ सप्टेंबरदरम्यान तो वायव्य भारतातून परतीचा प्रवास सुरू करतो आणि १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्णतः परततो. ...
खरे तर, भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करत असल्याने ट्रम्प प्रशासनाने भारतावर ५० टक्के कर लादला आहे. यात 25 टक्के सामान्य करत आणि २५ टक्के अतिरिक्त पेनाल्टीचा समावेश आहे. ...