१९६२ मध्ये भारत आणि चीन दरम्यान झालेलं युद्ध कोणीही विसरू शकत नाही. त्यावेळी भारत नुकताच स्वतंत्र झाला होता आणि आर्थिक आव्हानांशी झुंजत होता. अशा कठीण प्रसंगी बिहारच्या दरभंगा राजघराण्यानं देशाला मोठी आर्थिक मदत केली होती. या राजघराण्याच्या महाराणीने ...
India Silver Reserve: चांदीच्या किमतींमधील तुफानी तेजीचं सत्र सातत्यानं सुरूच आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीचे दर २,८६,००० रुपये प्रति किलोच्या अतिशय जवळ पोहोचले आहेत. २०२५ मध्ये चांदीच्या किमतीत १६४ टक्क्यांची छप्परफाड वाढ पाहायला मिळाली होती. ...
IOCL and BPCL Oil Reserves : अबू धाबीमध्ये भारताच्या सरकारी तेल कंपन्या 'इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड' (IOCL) आणि 'भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड' (BPCL) यांच्या हाती खजिना लागला आहे. ...
Iran News: तणावपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने आपल्या नातेवाईकांना महत्त्वपूर्ण सूचना दिली आहे. सर्व भारतीय नागरिकांनी लवकरात लवकर इराण सोडावं, अशी सूचना भारतीय दूतावासाकडून देण्यात आली आहे. ...