लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

Ind vs Pak conflict: हाउ इज द जोश! रात्रभर जागे होते हे सेलिब्रिटी, भारतीय सैन्याचं केलं कौतुक; रितेश देशमुख म्हणतो- - Marathi News | Ind vs Pak war conflict riteish deshmukh genelia deshmukh anil kapoor kangana ranaut post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ind vs Pak conflict: हाउ इज द जोश! रात्रभर जागे होते हे सेलिब्रिटी, भारतीय सैन्याचं केलं कौतुक; रितेश देशमुख म्हणतो-

भारत आणि पाकिस्तानमध्ये जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली त्यानिमित्ताने रात्रभर सेलिब्रिटी जागे होते. त्यांनी भारतीय सैन्याला सलाम करणाऱ्या पोस्ट लिहिल्या आहेत ...

२३ वर्षांनी अमेरिकन पत्रकाराला मिळाला न्याय; भारतानं पाकिस्तानवर हल्ला करत घेतला बदला - Marathi News | India-Pakistan War: American journalist Daniel Pearl gets justice after 23 years due Rauf Ajhar Dead; India takes revenge by attacking Pakistan | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२३ वर्षांनी अमेरिकन पत्रकाराला मिळाला न्याय; भारतानं पाकिस्तानवर हल्ला करत घेतला बदला

पुण्यातही सुरक्षा यंत्रणा सतर्क; श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात कडक बंदोबस्त - Marathi News | Security forces are also on alert in Pune; Tight security in the area of Shrimant Dagdusheth Ganapati Temple | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातही सुरक्षा यंत्रणा सतर्क; श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात कडक बंदोबस्त

मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस, आर्मी तसेच दंगल विरोधी पथक तैनात करण्यात आले असून, प्रत्येक येणाऱ्या-जाणाऱ्यावर बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे ...

India-Pakistan Conflict: बलुचिस्तान मुक्त झाल्याचा बलूच लेखकाचा दावा; दिल्लीत दूतावास उघडण्याची मागणी - Marathi News | India-Pakistan Conflict Balochistan liberated Big claim during India's action; Demand to open embassy in Delhi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बलुचिस्तान मुक्त झाल्याचा बलूच लेखकाचा दावा; दिल्लीत दूतावास उघडण्याची मागणी

India-Pakistan Conflict: भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, बलुचिस्तान मुक्तीची घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा बलुच लेखक मीर यार बलोच यांनी केली आहे. ...

India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या - Marathi News | india pakistan war India's retaliatory action has caused havoc in Pakistan, what has happened so far; Understand in 10 points | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय घडले, समजून घ्या

India Pakistan War : बुधवारी रात्री पाकिस्तानने देशातील अनेक राज्यांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला. भारतीय हवाई संरक्षण दलाने सर्व क्षेपणास्त्रे आणि ड्रोन नष्ट केले आहेत. दरम्यान, भारताने पाकिस्तानवर अनेक क्षेपणास्त्रे डागून प्रत्युत्तर दिले ...

पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे? - Marathi News | India-Pakistan War: Pakistan cyber attack plan on India; What exactly is the 'Dance of the Hillary' virus? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?

पाकिस्तान भारतीयांची संवेदनशील माहिती आणि आर्थिक डेटाशी निगडीत माहिती चोरण्यासाठी व्हॉट्सअप, फेसबुक आणि टेलिग्रामसारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करत आहे. ' ...

लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं - Marathi News | India-Pakistan War: India attacks Lahore, Sialkot, Karachi and Islamabad; Explosions shake Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं

पाकिस्तानकडून होणारे हल्ले पाहता सीमाभागातील राज्यांमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आले होते. जम्मूच्या आरएसपुरा येथे सातत्याने सायरन वाजत होता. ...

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा    - Marathi News | India Pakistan Conflict: War brewing between India and Pakistan? Avoid these things, do these things during war | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   

India Pakistan Conflict: भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पिसाळलेल्या पाकिस्तानने भारताच्या सीमेलगतच्या राज्यांवर हवाई हल्ले करण्यास सुरुवात केली आहेत. त्यानंतर भारतानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ...