लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त  - Marathi News | Ceasefire Violations: "What happened to the ceasefire? Several blasts in Srinagar", Omar Abdullah angry after Pakistan's aggression | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, ओमर अब्दुल्ला संतप्त 

Ceasefire Violations: युद्धविरामाला सुरुवात होऊन काही तास उलटत नाहीत तोच पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करून नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबारास सुरुवात केली, एवढंच नाही तर पाकिस्तानने जम्मू आणि श्रीनगर भागात मोठ्या प्रमाणावर ड्रोन हल्ला केला आहे. ...

Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार - Marathi News | Pakistan broke ceasefire violetions in just four hours drone attacks shelling jammu kashmir blackout | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचं उल्लंघन; जम्मूमध्ये ड्रोन हल्ले, गोळीबार

India Pakistan Tensions: अनके ठिकाणी स्फोटांचे आवाज, बहुतांश ठिकाणी 'ब्लॅकआऊट' ...

"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास    - Marathi News | "The DNA of the Congress party and the country is the same, Congress is a party that will never end", expressed Harshvardhan Sapkal. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस हा कधीही न संपणारा पक्ष’’

Congress News: काँग्रेस पक्षाचा व देशाचा डीएनए एकच आहे, काँग्रेसचा विचार व धोरणे ही भारताची संस्कृती, परंपरा व लोकजीवनातून आलेली आहेत. काँग्रेस पक्षाला एक जाज्वल्य इतिहास आहे, काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले व देशात लोकशाही व्यवस्था रुजवली ...

पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..." - Marathi News | Sharad Pawar reaction on India Pakistan Ceasefire decisions amid arising tensions terrorism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाकिस्तानशी युद्धविराम झाल्यानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."

Sharad Pawar reaction on India Pakistan Ceasefire : अनेक दिवसांच्या तणावानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविरामाची घोषणा झाली ...

भारत-पाक तणाव निवळला! IPL स्पर्धेतील उर्वरित सामने खेळवण्याचा मार्गही मोकळा, पण... - Marathi News | India Pakistan Ceasefire Announced Now IPL 2025 Likely To Resume From Next Week As Per Reports | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-पाक तणाव निवळला! IPL स्पर्धेतील उर्वरित सामने खेळवण्याचा मार्गही मोकळा, पण...

When Will IPL 2025 Resume: लवकर बीसीसीआय नवे वेळापत्रक जाहीर करेल, अशी अपेक्षा आहे. ...

सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं - Marathi News | India-Pakistan Ceasefire: Missiles and drones were being fired till morning, how come there was a ceasefire suddenly in the evening? What happened in the last 48 hours | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं

India-Pakistan Ceasefire:आज सकाळपर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या हद्दीत ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात येत होता. मात्र संध्याकाळी अचानक दोन्ही पक्षांनी शस्त्रसंधी जाहीर केल्याने सारे जग अवाक् झाले आहे. संघर्ष शिगेला ...

India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय? - Marathi News | India-Pakistan conflict finally reaches 'ceasefire', attacks will stop completely! What about the Indus Water Sharing Treaty? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-पाकिस्तान संघर्षात 'युद्धविराम', हल्ले थांबणार! सिंधू पाणी करारचं काय?

India Pakistan Ceasefire, Indus Water Treaty: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणीवाटप करार निलंबित केला. ...

India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची - Marathi News | India-Pakistan Tension: Ceasefire! Biggest news for the country; India-Pakistan conflict resolved by consensus; Attacks from both sides stopped | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं!

India-Pakistan Ceasefire: मागच्या तीन चार दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात कमालीचं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र आता दोन्ही देश शस्त्रसंधीला राजी झाले असून, आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविरा ...