- हरीश गुप्ता नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरच्या लोकांमध्ये व्यापार व सौहार्द वाढीस लागण्याच्या हेतूने सुरू झालेला भारत-पाकिस्तान यांच्यातील वस्तुविनिमय व्यापार (बार्टर ट्रेड) बंद होण्याच्या मार्गावर आहे. याबाबतचा अंतिम निर्णय पंतप्रधानांचे कार्याल ...
सर्वोच्च न्यायालयाने भलेही तिहेरी तलाक घटनाबाह्य ठरवला असेल, पण या बेकायदा प्रथेचा अद्यापही देशात वापर सुरू आहे. अलीकडेच उत्तर प्रदेशातील एका मुस्लीम पुरुषाने राजस्थानात पोखरणजवळील मांगलोई गावी माहेरी असलेल्या पत्नीला थेट स्पीड पोस्टानेच तिहेरी तलाक ...
पाकिस्तानच्या बाजूने सातत्याने होणाºया गोळीबारामुळे आपल्या घरापासून विस्थापित होऊन शाळांमध्ये आश्रय घेणाºया सीमावर्ती भागातील रहिवाशांनी व्यक्तिगत बंकर द्यावेत, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. ...
स्टेट बँक आॅफ इंडियाच्या ग्राहकांना कार्ड पेमेंटसाठी आता कार्ड स्वाइप करण्याची आवश्यकता भासणार नाही, कारण एसबीआयने पेमेंटचे नवे तंत्र आणले आहे. यात तुमचा मोबाइल स्वाइप मशीनच्या जवळ नेल्यास तुमचे पेमेंट होऊन जाईल. ...
- सुरेश भटेवरानवी दिल्ली : आपले उत्पन्न २.५0 लाख अथवा त्यापेक्षा कमी म्हणजे करपात्र नसले तरी प्राप्तिकर विभागाची नोटीस कधीही आपल्या हाती पडू शकते. घर अथवा कारची खरेदी, शेअर बाजारात मोठ्या रकमेची गुंतवणूक आदी व्यवहारांवर मोदी सरकार बारकाईने लक्ष ठेवू ...
सेक्युरिटी अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडियाच्या (सेबी) सल्लागार मंडळाने म्युच्युअल फंडच्या योजना अर्ध्याहून अधिक कमी करण्याचा सल्ला दिला आहे. एक म्युच्युअल कंपनीने प्रत्येक गटात एकच योजना सादर करावी, असा नियम लागू करण्याचा विचार सुरू आहे. ...
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना आॅटो उद्योगाकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. हे परिवर्तन २०३० पर्यंत घडवून आणण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी यावर काम सुरू केले असून, इले ...
रामचंद्र गुहा हे देशातील एक प्रभावी व सत्यशोधक पत्रकार आहेत. त्यांच्या निर्भिड लिखाणासाठी व धर्मनिरपेक्ष मांडणीसाठी ते प्रसिद्ध आहेत. कोणत्याही मोठ्या वृत्तपत्राशी न जुळता स्वतंत्रपणे पत्रकारिता करणारे आणि मोठी मान्यता मिळविणारे जे थोडे पत्रकार देशात ...