एक तरी मुलगा असावा या मानसिकतेमुळे गेल्या १२-१५ वर्षांत भारतात किमान दोन कोटी ‘नकुशा’ मुली जन्माला आल्या असाव्यात, असा अंदाज सरकारच्या अधिकृत आकडेवारीत व्यक्त झाला आहे. या मुली कुटुंबातील अपेक्षित अपत्यांहून जास्तीच्या संख्येत मोडत असल्याने मुलांच्या ...
लोक आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील आर्थिक अंतर व विषमता कमी करून त्यांनीच समतेचा आदर्श समाजासमोर उभा करण्याची जी गरज भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना पत्र लिहून प्रतिपादित केली आहे ती अतिशय स्वागतार्ह व वरुण गांधी यांची प ...
कृषी माल पिकवूनही शेतकरी कायमच मागास कसा ? हा नेहमीचाच प्रश्न झाला आहे. कृषी क्षेत्राला जितके द्यायला हवे तितके अजूनही देण्यात आलेले नाही. त्यामुळे केंद्रीय अंदाजपत्रकातून कृषी क्षेत्राला बाहेर काढण्याची गरज आहे. ...
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून होणा-या गोळीबाराचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करत मंगळवारी भाजप आणि माकपसह अन्य सदस्यांनी गदारोळ केला, तेव्हा नियंत्रण रेषेवर परिस्थिती वाईट असल्याचे उपमुख्यमंत्री डॉ. निर्मल सिंह यांनी मान्य केले. ...
आतापर्यंत रेल्वेचे अधिकारीच परदेशांच्या दौ-यावर जात असतात. पण यंदा रेल्वेने प्रथमव गँगमेन, ट्रॅकमेन व इतर अ-राजपत्रित कर्मचारी विदेश दौ-यावर पाठवले आहे. ...
मुस्लीम वस्त्यांमधून जाणीवपूर्वक मिरवणुका काढून पाकिस्तानविरोधी घोषणा देण्याच्या घटनांत वाढ होत आहे. या वस्त्या म्हणजे पाकिस्तान आहे काय? ' अशी एक पोस्ट फेसबुकवर लिहून बरेलीचे जिल्हाधिकारी आर. व्ही. सिंग यांनी अशा घटनांबद्दल क्षोभ व्यक्त केला. ...