पाकिस्तानकडून गुरुवारी (28 फेब्रुवारी) सकाळी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले आहे. पूंछ जिल्ह्यातील कृष्णाघाटी सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला. ...
पाकिस्तानी विमानांनी भारताच्या हद्दीत घुसून हल्ला करण्याचा केलेला प्रयत्न भारतीय हवाई दलाने हाणून पाडला होता. मात्र यावेळी झालेल्या चकमकी भारताचे एक विमान कोसळले. तसेच एक वैमानिका पाकिस्तानच्या तावडीत सापडला आहे. ...
भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकमुळे पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांचे धाबे दणाणले आहेत. भारताच्या या धडाकेबाज कारवाईमुळे पाकिस्तामध्ये दहशतीचे वातावरण आहे. ...
पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद अहमद यांनी आज युद्ध झाल्यास हे तिसरे आणि शेवटचे युद्ध असेल अशी धमकी देत पुढील ७२ तास निर्णायक असतील असे शेख यांनी सांगितले. ...
पुलवामा येथील हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाने केलेल्या जबरदस्त एअर सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा शांततेचा राग आळवला आहे आहे. ...
भारतीय हवाई दलाने मंगळवारी केलेल्या एअरस्ट्राइकमुळे पाकिस्तानमध्ये जबरदस्त तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, एअर स्ट्राइकनंतर भारताने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानचे हौसले पस्त झाल्याचे वृत्त आहे. ...