भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून १५ ऑगस्ट १९४७ साली अधिकृतपणे स्वातंत्र्य मिळाले. परंतु देशातील अनेक हिस्से असे होते, ज्यांना स्वतंत्र राहायचे होते अथवा पाकिस्तानात जायचे होते ...
महत्वाचे म्हणजे, जर भारताला हवे असेल तर भारत आपल्या गरजेनुसार Su-57E मध्ये बदलही करू शकतो. सुखोई लढाऊ विमाने बनवणाऱ्या कंपन्या देखील ते बनवू शकतात, असे रशियाने म्हटले आहे. ...
CDS Anil Chauhan on India-Pakistan Relation : 'आम्ही गेल्या दोन दशकांहून अधिक काळ दहशतवादाच्या या प्रॉक्सी युद्धाचा सामना करत आहोत, आता हे युद्ध संपवायचे आहे.' ...
Word Milk Day : महाराष्ट्रात प्रति व्यक्ती दररोज फक्त ३४७ ग्रॅम दूध उपलब्ध होत असल्याचे समोर आले आहे. ही उपलब्धता केवळ देशाच्या (४७१ ग्रॅम) सरासरीपेक्षा कमी नाही, तर आठ राज्यांच्या तुलनेतही कमी असल्याचे राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड (एनडीडीबी) च्या अहव ...
भारताने बेकायदेशीर प्रवेशाविरुद्ध कठोर कारवाई सुरू केल्यामुळे नेपाळमधील चिनी दूतावासाने आपल्या नागरिकांना भारत-नेपाळ सीमेवर प्रवास करू नये असा इशारा दिला आहे. ...