३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या काळात होणाऱ्या या संमेलनासाठी संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो गुटेरेस आणि ९ अन्य आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी होतील. ...
India-Pakistan Relation: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू जल करार स्थगित केला असतानाही भारताने तवी नदीला पूर येण्याच्या शक्यतेबाबत पाकिस्तानला सावधगिरीचा इशारा दिला व माणुसकीचे दर्शन घडविले. ...
Shushanshu Shukla News: “संपूर्ण चित्र पालटत आहे आणि मला वाटते भविष्य अतिशय उज्ज्वल आहे, २०४० पर्यंत भारत मानवी चांद्र मोहीम साध्य करेल आणि त्या वेळी कदाचित तुम्हांपैकी कुणी चंद्रावर पाऊल ठेवेल,” असे अवकाशवीर शुभांशू शुक्ला यांनी सोमवारी सांगितले. ...