भारतीय संघाने कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दोन्ही सामने डावाने जिंकत बांगलादेशला सहजपणे व्हाइटवॉश दिला. यावरूनच विराट कोहलीचा संघ किती बलाढ्य आहे हे दिसून येते. ...
भारताचा पहिली दिवस-रात्र कसोटी सामना तीन दिवसांमध्ये संपल्यानंतर बंगाल क्रिकेट संघटनेने (कॅब) चौथ्या व पाचव्या दिवसांचे तिकीट विकत घेणाऱ्या चाहत्यांना पैसे परत करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
‘चेंडू पकडण्यात बदल केल्याने गोलंदाजीत भेदकता आली व आऊटस्विंग अधिक चांगला करण्यास मदत मिळाली,’ अशी प्रतिक्रिया गेल्या काही महिन्यांपासून शानदार फॉर्मात असलेला भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने व्यक्त केली. ...
भारताने गुलाबी चेंडूच्या आव्हानाला यशस्वीपणे सामोरे जाताना पहिल्या दिवस-रात्र कसोटीत बांगलादेशचा एक डाव ४६ धावांनी पराभव केला. यासह भारताने मायदेशात सलग १२ वी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. ...
भारतात गुलाबी चेंडूने खेळल्या गेलेल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटीमुळे उत्साहित आहो. ईडन गार्डन्सवर ५० हजार प्रेक्षकांच्या गर्दीने लढतीदरम्यान शानदार वातावरण कायम राखले. ...